रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील बावनदी येथे भिषण अपघाता झाला असून दोन कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे असे वृत्त समोर येत आहे. लोखंडी सळ्या घेऊन एक ट्रक रत्नागिरी हुन संगमेश्वर कडे जाताना हा अपघात झाला आहे. ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात लोखंडी सळ्या भरल्याने हा ट्रक पलटी झाला व आत बसलेले कामगार सळ्या अंगावर पडल्याने जागीच ठार झाले आहेत. ग्रामीण पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.
- Home
- मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे झालेल्या भिषण अपघाता दोन कामगाराचा जागीच मृत्यू..
मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे झालेल्या भिषण अपघाता दोन कामगाराचा जागीच मृत्यू..
-
by Nilesh Akhade - 116
- 0

Leave a Comment
Related Content
-
रत्नागिरीतील ड्रीम मॉडेल क्राफ्ट फर्मच्या तरुणांनी तयार केली भारतीय नौसेनेची कोलकत्ता बोट
By Nilesh Akhade 5 days ago -
मी तुला नेहेमी सुखी ठेवेन...' चिमुकल्यांनी दिलं वचन....
By Nilesh Akhade 5 days ago -
निवेदने,आंदोलने,राहिली कागदावरच आदानींचा स्मार्ट मीटर खेडेगावात जोरात सुरू.
By Nilesh Akhade 5 days ago -
भाजप महिला मोर्चा रत्नागिरी द. तर्फे आंबेड बु. येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.
By Nilesh Akhade 5 days ago -
देवराईंच्या जमिनी देवस्थानांच्या नावावर पूर्ववत होण्यासाठी १० मार्चला रत्नागिरी येथे घंटानाद आंदोलन.
By Nilesh Akhade 6 days ago -
स्वसंरक्षणासाठी तायक्वांदो उपयुक्त - संकेता संदेश सावंत
By Nilesh Akhade 6 days ago