रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील घेरापालगड किल्लेमाची गावातील कदम भावकीची कुलस्वामीनी भैरी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ रविवार दिनांक १८ मे २०२५ दिवशी अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.धार्मिक रूढी परंपरेनुसार गोंधळ झाला.दिवटी पेटवून पारंपरिक गाणे गात कार्यक्रम संपन्न झाला.अनेक महिला वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच या गोंधळासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राखण देऊन शाकाहारी आणि मांसाहारी जेवण देण्यात आले. ही अशीच रूढी,परंपरा पुढे युवा पिढीने पण जपली पाहिजे.
- Home
- कदम भावकीची कुलस्वामीनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम संपन्न
कदम भावकीची कुलस्वामीनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम संपन्न
-
by Nilesh Akhade - 105
- 0

Leave a Comment
Related Content
-
-
रत्नागिरी शहर जेल नाका येथे अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे : भारतीय जनता पार्टीने केली मागणी.
By Nilesh Akhade 3 weeks ago -
रत्नागिरी शहरातील मान्सून पूर्व कामे पूर्ण करा : भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे..
By Nilesh Akhade 3 weeks ago -
सोंबा रेडजाई भजन मंडळ साठरे बांबर, लावगणवाडी तर्फे हरिनाम महोत्सव म्हणजे संत परपंरेला चालनाच श्री वासुदेव वाघे.
By Nilesh Akhade 3 weeks ago -
भाजपच्या सिंदूर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; भारत माता की जय च्या घोषणा..
By Nilesh Akhade 3 weeks ago -
चिपळूणच्या सामी खान चा मार्चे डू फिल्म कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड.
By Nilesh Akhade 3 weeks ago