Recent News

कदम भावकीची कुलस्वामीनी भैरी भवानी देवीचा गोंधळ कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील घेरापालगड किल्लेमाची गावातील कदम भावकीची कुलस्वामीनी भैरी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ रविवार दिनांक १८ मे २०२५ दिवशी अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.धार्मिक रूढी परंपरेनुसार गोंधळ

रत्नागिरी शहर जेल नाका येथे अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे : भारतीय जनता पार्टीने केली मागणी.

रत्नागिरी : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी केली जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य अनेक शतकानंतर देखील सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

रत्नागिरी शहरातील मान्सून पूर्व कामे पूर्ण करा : भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे..

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मान्सूनपूर्व कामे अजूनही पूर्ण झालेली दिसत नाहीत याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शहर मंडलातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन देत

सोंबा रेडजाई भजन मंडळ साठरे बांबर, लावगणवाडी तर्फे हरिनाम महोत्सव म्हणजे संत परपंरेला चालनाच श्री वासुदेव वाघे.

रत्नागिरी तालुक्यातील साठरे बांबर लावगणवाडी येथे सोंबा रेडजाई भजन मंडळ तर्फे नुकताच हरिनाम महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंळाचे सचिव श्री वासुदेव वाघे,श्री

भाजपच्या सिंदूर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; भारत माता की जय च्या घोषणा..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी दक्षिण शहर येथे भव्य सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे आयोजन महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. पल्लवी पाटील यांनी केले

मार्गदर्शक

श्री बाबासाहेब ढोल्ये

(ज्येष्ठ पत्रकार ,संपादक-ब्रह्मतेज आणि रत्नागिरी माजी उपनगराध्यक्ष)

संपादक

सौ. निधी निलेश आखाडे

(पत्रकार)

error: Content is protected !!