‘५ जी’ नावावर सायबर गुन्हेगार सक्रिय; ‘५ जी’ संदर्भात मेसेज, फोन आल्यास प्रतिसाद देऊ नका अन्यथा होऊ शकते फसवणूक..

मुंबई : देशभरामध्ये फाईव्ह जी नेटवर्क सेवा काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू झाली असून सर्वांनाच '५जी' सेवेची आतुरता लागून राहिली आहे. याचाच फायदा घेत सायबर गुन्ह्यांची संख्या देखील वाढत आहे .अनेकांना फोन करून

वालावलकर रुग्णालय, डेरवणच्यावतीने आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी समुपदेशन.

देवरुख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय, डेरवणच्यावतीने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत विद्यार्थिनींसाठी समुपदेशनाचे आयोजन

यंग बॉईज ग्रुप आयोजित खालचा फगरवठार; श्री दुर्गा माता चषक जिल्हास्तरीय नाईट हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी पुरस्कृत, यंग बॉईज ग्रुप आयोजित श्री रत्नदुर्गा माता चषक जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन परटवणे, खालचा फगरवठार रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा घेण्यासाठी भारतीय जनता

स्वराज्य संस्था कोकणने भवानगडावर दिवे लावुन केली रोषणाई..

दिपावली दिवशी सालाबाद प्रमाणे याही वर्षी भवानगडावर स्वराज्य संस्था कोकणच्या वतीने दीपमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित सर्वांनी सर्वप्रथम गडावर साफसफाई करण्यात आली त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या, दिवे

गुहागर तालुक्यातील साखरी आगर कातळ वाडी तील मुलांनी साकारला जंजिरा किल्ला.

गुहागर : दिवाळी सण म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आनंदाचा क्षण, गोडधोड खाऊ,मौज-मजा, मस्ती, नवीन कपडे सगळीकडे आनंदी आनंदच असतो दिवाळी सणात लहान मुलांकडून वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या जातात;

ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगानं बाद केली? याबाबत काय बोलले आदित्य ठाकरे?

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केली आहेत, अशा बातम्या अनेक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगानं ठाकरे गटाचे अडीच लाख प्रतिज्ञापत्रं

पुढील शैक्षणिक वर्षापासून पुस्तकांसोबत वह्या मोफत : शिक्षणमंत्री केसरकर

नाशिक :- शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील शाळा बंद होत असल्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी वीसपेक्षा कमी पटसंख्या

ग्रामविकास विभागाकडून शिक्षक बदल्यांचे वेळापत्रक जाहीर..

रत्नागिरी : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून शिक्षक बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 21 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु झाली असून तब्बल 45 दिवस ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. दि. 25 डिसेंबर रोजी

राशी भविष्य
(२७ ऑक्टोबर २०२२)
दैनिक राशीभविष्य..

➡️ मेष : भावंडांकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे पैशाची संबंधित कौटुंबिक वाद होऊ शकतात. आपले मत स्पष्टपणे मांडा, तुम्ही चुकत असाल तर ती चूक मान्य करा. तुम्ही तुमची बाजू सक्षमपणे मांडू शकता. आज करमणुकीचे कार्यक्रम पाहण्याकडे

शेतकरी संघटित झालाच पाहिजे..!

शेतकरी उत्पादकांनो, आपण मोठ्या संकटात वावरत आहोत गंभीर व्हायला हवे पावसाळी पीक घेणे कमी करून पर्याय शोधायला हवा. निष्पक्ष एकजूट करून क्रांती करूया - प्रा. सतीश फाटक- अध्यक्ष कोकण मित्र मंच,राज्य समन्वयक किसान क्रांती,

error: Content is protected !!