प्रतिनिधी : रत्नागिरी..
रत्नागिरी : ऍड.महेंद्र वसंत मांडवकर यांची भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) कायदा आघाडी प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि वकिली व्यवसायाची 15 वर्ष पूर्ण झाली म्हणून रत्नागिरी मधिल प्रसिद्ध आंबा व्यापारी माझा मित्र भुपेश उर्फ बंधू भाटकर यांनी माझ्या कार्यालयात येऊन सत्कार केला त्यावेळी मालगुंड गावचे प्रतिष्ठित असामी श्री.मंगेश साळवी, अनिरुद्ध साळवी, रत्नागिरी मधिल प्रसिद्ध व्यापारी श्री अशोक वाळामंबे व त्यांच्या पत्नी, प्रसिध्द बिल्डर महावीर जैन, श्री व सौ दादा नारकर, शिरगाव येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी सुरेशजी शेट्ये व त्यांचे चिरंजीव सिद्धी शेट्ये आणि बंधू भाटकर यांचे अनेक मित्र मंडळी हजर होते. ऍड. महेंद्र वसंत मांडवकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

