स्पर्धेसाठी २ लाख रुपयांच्या बक्षीसांची होणार लयलूट.. रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हा आयोजित, महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे पुरस्कृत आणि बॉडी बिल्डींग अॅण्ड फिजिक्स स्पोर्ट असोसिएशन रत्नागिरी!-->!-->!-->…
रत्नागिरी :महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,कोकणचे भाग्यविधाते,रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.नारायणराव राणे यांचा वाढदिवस रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.वाढदिवसाच्या औचित्याने!-->…
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय (स्वायत्त), देवरुखच्या वाणिज्य विभागातील प्रा. श्री. सुनिल रत्नाकर सोनावणे यांना मुंबई विद्यापीठाची!-->…
जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे 9 हफ्ते आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल महिलांच्या मनात आहे. यासंदर्भातही माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्यात 30 तारखेला!-->…
इको टॉयलेट व चेंजिंग रुमच्या अन्य १३ युनिटलाही निधी मंजूर..मुंबई, दि. ७ एप्रिल- पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणा-या रत्नागिरी जिल्हयाच्या सागरी किना-यावर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी देण्यात!-->…
संगमेश्वर : तालुक्यातील जि. प. शाळा डिंगणी गुरववाडी येथे आज सोमवार, दि. ०७ एप्रिल रोजी केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न झाली. यावेळी कोळंबे विभागाचे विस्तार अधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवने यांनी उपस्थित राहून शिक्षकांचे उद्बोधन केले. केंद्र प्रमुख!-->…
संगमेश्वर तालुक्यातील कडवई सुतारवाडी येथे भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून गोशाळेचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित!-->…
■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.रत्नागिरी:- ( राजापूर) :- जगभरात कोविड -१९ थैमान घातले होते,त्याचा जास्त फटका हा महाराष्ट्र राज्याला झाला.अनेकांना आपले जीव गमवावे लागले, मुलांची त्यांचा आई वडिलांचे छत्र हरपले, तर गावच्यागाव च्या ओस पडले, कोण नातेवाईक,!-->…
खेड:-(सुदर्शन जाधव) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चोरवणे गावातील श्री रामवरदायिनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी होत आहे.ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक!-->!-->!-->…
महाराष्ट्रात २००५ पासून शासकीय नोकर भरतीत कंत्राटी पद्धती सुरु आहे.नोकरीची शाश्वती नसून शासनाच्या विविध खात्या अंतर्गत लाखो पदे रिक्त आहेत.गेल्या वीस वर्षात नोकरभरती नाही. दोन वर्षात काही प्रमाणात भरती झाली पण अनेकविध क्षेत्रातील!-->…
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.