राजकीय

राहुल गांधी यांना चांगल्या डॉक्टरची गरज : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.

रत्नागिरी : स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर यांना वारंवार लक्ष्य करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा बुद्धिभ्रंश झाला असून त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज आहे. त्यांच्यासाठी रत्नागिरीवरून डॉक्टर पाठवायला पाहिजे, अशा शब्दात आज भाजपा प्रदेशाध्यक्ष

स्थानिक स्वराज्य संस्थांसह २०२४ ला केंद्र, राज्यात भाजपाची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा.

रत्नागिरी : वर्षभरात ५०० पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी २८४० घरांमध्ये संपर्क साधला तर १४ लाख कुटुंबात पोहोचाल आणि भाजपाचे संघटन अधिक मजबूत होईल. भाजपा मजबूत करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. वर्षभरात आपल्या कामातूनच भाजपाचे संघटन मजबूत

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी चालवली बुलेट; पाठी बसले उमेश कुळकर्णी; भाजपातर्फे दुचाकी फेरीला प्रचंड प्रतिसाद

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरीत प्रथमच दौरा काढला. यामध्ये त्यांच्या स्वागतासाठी आयोजित दुचाकी फेरीला प्रचंड प्रतिसाद लाभला. या फेरीत चक्क आमदार बावनकुळे यांनी

मोदी सरकार व राज्य सरकार गतिमान सरकार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. शिवसेना(शिंदे गट) आणि भाजप एकत्रित काम करेल.

रत्नागिरी : महाराष्ट्रात भाजपचा संघटनात्मक दौरा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक काम करू. मतदान केंद्रापर्यंत संघटना मजबूत करणार. भारत हा जगातील शक्तीशाली बनवण्याचे काम मोदी सरकार करणार. गरीब कल्याण ते देश कल्याण साठी सरकार प्रयत्नशील

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाइला जागा सोडा – सुशांत भाई सकपाळ

खेड :आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मित्रपक्ष म्हणून रिपाई पक्षाला दोन जागा सोडाव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडे करण्यात येणार असल्याचे रिपाईचे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांनी खेड येथे तालुका

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)लांजा तालुक्याच्यावतीने निषेध.

राजापूर : काही महिन्यापूर्वी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी आणि

वणवा नियंत्रणासाठी अग्निशमन हेलिकॉप्टर असायला हवे.’आप’ रत्नागिरीचे जिल्हा संयोजक श्री ज्योतीप्रभा पाटील यांचा मुख्यमंत्री आणि सर्व खासदारांना पत्र.

रत्नागिरी : दिनांक 19/11/22: रत्नागिरी - बदलत्या हवमानाचा आणि खेड तालुक्यातील वणवा समस्येचा संदर्भ देत आम आदमी पक्ष रत्नागिरीचे संयोजक श्री ज्योतीप्रभा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथ शिंदे, व लोकसभा आणि

दांडे आडोमधील घनकचरा प्रकल्प का रखडला?८ दिवसांत कार्यवाही करा अन्यथा भाजप करणार जनआंदोलन : ॲड. दीपक पटवर्धन यांचा इशारा.

रत्नागिरी : शहरातील कचरा व्यवस्थापन हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद प्रशासन हलगर्जीपणा करत असून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. दांडे आडोम येथे घनकचरा प्रकल्पाच्या जागेला संरक्षक भिंतसुद्धा उभी केली आहे. मग तिथे कचऱ्याची विल्हेवाट

नूतन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थितीत भाजपा दक्षिण रत्नागिरी यांचा 26 नोव्हेंबरला मुक्त संवाद महिला मेळावा.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या नवनिर्वाचित महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ या हा पदभार स्वीकारल्या नंतर प्रथमच रत्नागिरी कोकण दौऱ्यावर २६ नोव्हेंबर रोजी येणार आहेत. या दिवशी रत्नागिरी शहरातील नगर वाचनालय,

आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या हस्ते युवासेना कॉलेज युनिट नामफलकाचे अनावरण.

रत्नागिरी : शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या हस्ते अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय आणि गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय तसेच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय रत्नागिरी येथे युवासेना

error: Content is protected !!