शिंदे फडणवीस सरकार मात्र राहणार कायम…
फडणवीस यांच्या पत्रावरून बहुमत चाचणी पक्षांतर्गत वादाचे हत्यार म्हणून वापरू शकत नाही..
राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलवायला नको होती.. राज्यपालांकडे कोणतेही कारण नव्हती. काही आमदारांची नाराजी हे कारण असू शकत नाही..राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे. राज्यपालांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणे चुकीचे.. राज्यपालांकडे ठोस पुरावे नाहीत.
भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर..
ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने ठाकरे गट अडचणीत. नाहीतर सरकार परत आणल असत. त्यामुळे जुने सरकार परत आणता येणार नाही.
16आमदारांनच्या अपत्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे.
खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय अध्क्षतेखालीलच… दखल न्यूज महाराष्ट्र.