शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर २०२४ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा; माहिती अधिकार महासंघ राजापूर तर्फे निवेदन.

सामीर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर :- माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय…

एस आर के तायक्वांदो क्लबच्या पाच खेळाडूंची राज्यस्तरीय वरिष्ठ गटाच्या स्पर्धेसाठी निवड ..

रत्नागिरी - तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर आयोजित 34 महाराष्ट्र राज्यस्तरीय क्योरोगी व 10 वी महाराष्ट्रा राज्यस्तरीय पूमसे सिनियर तायक्वांदो स्पर्धा दिनांक…

गाव विकास समिती कडून चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी सौ .अनघा कांगणे यांना उमेदवारी जाहीर..

सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला उमेदवारी देत गाव विकास समिती कडून सामान्य जनतेच्या हिताच्या राजकारणाला सुरुवात.. देवरुख:- गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटने कडून अखेर चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी सौ.अनघा…

घरच्या लोणच्याचाही मोठा ब्रँड होऊ शकतो हे या दोन भावांनी दाखवून दिलं.

“आधी पोटोबा मग विठोबा” मराठीतील ही म्हण खरंच दैनंदिन जीवनात लागू पडते. तुमचं जर पोट व्यवस्थित भरलं नसेल जर तुम्ही उपाशी असाल तर तुम्ही कोणतेही काम एकाग्रतेने करू शकत नाही. लहानपणी प्रत्येकाला त्याच्या किंवा तिच्या आई वडिलांनी…

मौजे सौंदळ, ता. राजापूर येथील पाटीलवाडी येथील ग्रामस्थांनी विकासकामांसंदर्भात सौ उल्काताई विश्वासराव याची घेतली भेट…

राजापूर तालुक्यातील ओणी जिल्हा परिषद गटातील दौऱ्यावर असताना राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री (उल्काताई) विश्वासराव ह्या सौंदळ पाटीलवाडी येथे उपस्थित राहिल्या. यावेळी सौंदळ गावातील भाजपा पदाधिकारी श्री.…

राजापूर मधील मौज धाउलवल्ली मधील कांदळवन तोड बाबत सखोल चौकशी करावी- रुपेंद्र कोठारकर यांची मागणी.

समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- ( धाऊलवल्ली) :- राजापूर तालुक्यातील मौजे धाऊलवल्ली मधील काही महिन्यांपूर्वी खाडीकिनारा नजिक असलेल्या महाराष्ट्र संपत्ती असलेल्या कांदळवन ची बेकायदेशीर तोड करण्यांत आली असून याबाबत स्थानिक…

पितृमहिमा…

असे मानले जाते की हजर श्राद्ध केले नाही तर आत्माला पूर्ण मोक्षप्राप्ती होत नाही. या स्थितीत आत्मा भरकटत राहतो. पितृपक्षात पितरांची पूजा आणि स्मरण केल्याने पितर प्रसन्न होतात. आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. वर्षभरामध्ये…

जेवणाचे पान वाढण्याची पद्धत.

आपल्या संस्कृतीमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या दिनचर्येचे, प्रातःस्मरण, दंतधावन पासून निद्राराधनेपर्यंत उत्तम वर्णन केलेले आहे. निव्वळ जेवणाच्या बाबतीत विचार करायचा झाला तरी एक ग्रंथ तयार होईल. स्वतःची तब्येत,…

शासकीय तंत्रनिकेतनमधील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बाळ माने यांची मंत्रालयात चर्चा.

रत्नागिरी : रत्नागिरी सह राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन मधील शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या समस्येवर दोन तीन तोडगे काढण्यात आले असून लवकरच शिक्षक उपलब्ध होतील व विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगल्या रितीने सुरू…

खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत गणराज क्लबला १ सुवर्ण पदक व १ कांस्य पदक तर महाराष्ट्र मुलींनी पटकवली १० सुवर्ण पदके.

तामिळनाडू मध्ये “खेलो इंडिया” लीग तायक्वांदो स्पर्धा संपन्न झाली. तामिळनाडू मध्ये भारत सरकारच्या मान्यतेने पार पडलेल्या खेलो इंडिया वुमेन्स लीग तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र मुलींनी १० सुवर्णपदके जिंकली आहेत, अशी माहिती…

error: Content is protected !!