राजकीय

महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांवर टीका करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करा वरूण सरदेसाई – योगेश मुळे

संगमेश्वर: महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यापासून शिवसेना पदाधिकारी आणि नेते सरकारच्या प्रत्येक गोष्टीत खुसपट काढण्याची संधी शोधताना दिसत आहेत. वास्तविक विरोधी पक्ष म्हणून जनहिताची कामे सरकारकडून करून घेण्याची आयती संधी ठाकरे गटाला मिळाली आहे.

ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगानं बाद केली? याबाबत काय बोलले आदित्य ठाकरे?

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केली आहेत, अशा बातम्या अनेक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगानं ठाकरे गटाचे अडीच लाख प्रतिज्ञापत्रं खरंच बाद केली आहेत का?

ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने का ठरवण्यात आली बाद..?
ठाकरे गटाला धक्का!

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतरणानंतर शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण झाला दोन्ही गटाने शिवसेना आमची असा दावा केला. त्यामुळे दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले होते.आज ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? राजकीय चर्चांना उधाण..!

मुंबई : महाराष्ट्राला राजकीय भूकंप नवीन नक्कीच नाही. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बंदनंतर अत्ता पुन्हा शिवसेनेच्या शिंदे गटात ही पुन्हा बंड होणार अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांपैकी २२ आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी साधला संवाद. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्या : उद्धव ठाकरे

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या भावना मांडल्या उद्धव ठाकरे यांनी त्यांना धीर देत मी तुमच्यासोबत सदैव आहे असे सांगत शेतकऱ्यांनी संघटित राहिलं

शेतकऱ्यांसाठीच्या वचनपूर्तीबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन.
भाजपा जिल्हाध्यक्ष मा. दिपक पटवर्धन यांची प्रतिक्रिया.

रत्नागिरी : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे त्यांची अंमलबजावणी केली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी

दक्षिण रत्नागिरीतील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरीमधील रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या चार तालुक्यात भाजपाने दणदणीत यश मिळवले आहे. ८ ठिकाणी भाजपाचे सरपंच विराजमान झाले असून, एकूण ६१ सदस्य निवडून आले आहेत.ग्रामीण

error: Content is protected !!