समाज… होय. माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक. एका शब्दावरून विषयाचा अंदाज आला असेलच. त्यामुळे सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर करतो, ती म्हणजे निवडलेल्या विचारांची व्याप्ती ही खूपच जास्त आहे आणि विषय तितकाच वैचारिक देखील आहे. परंतु शब्द मर्यादांचं!-->…
आज दि. १७ मार्च रोजी डॉ. निलेशजी राणे यांचा वाढदिवस ! प्रथमतः साहेब, वाढदिवसाचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन. कोकणच्या सर्वांगीण शाश्वत विकासाचा ध्यास घेऊन त्या दिशेने सातत्यपूर्ण मार्गक्रमण करणारे, कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभे रहाणारे असे तरूण!-->…
ही कहाणी एका व्हाईट कॉलर मध्ये वावरणाऱ्या दरोडेखोराची. त्याने एक सामाजिक काम गोरगरिबांना वंचितांना न्याय मिळावा एक व्यासपीठ मिळावे या दृष्टिकोनातून एक बातमी प्रसार माध्यम सुरू केले. कदाचित त्यावेळी त्यांचा उद्देशही चांगला असावा त्यामुळेच शेकडो!-->…
माहिती संकलन - दत्तात्रय विनायक गोगटे, रत्नागिरी. मिलिंद यांचा जन्म 19 नोव्हेंबर, 1991 रोजी संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथे झाला. प्राथमिक शिक्षण परशुराम बाल विद्यालय, बुरंबाड येथे पूर्ण करून माध्यमिक शिक्षण माखजन इंग्लिश!-->!-->!-->…
रोखठोक.. भाग 2 महेश पानसे विदभ अध्यक्ष राज्य पत्रकार संघ,मुंबई ताडोबा अंधारी वाघप्रकल्प राज्यातील सर्वात मोठा टायगर प्रोजेक्ट म्हणून नावारूपास आलेला आहे. १७२७ चौ.कि.मी क्षेत्रफळात पसरलेला ताडोब अंधारी वाघ प्रकल्प!-->!-->!-->…
नमस्कार, शस्त्रक्रिया म्हटलं की आपल्याला धडकी भरते आपलं पोट फाडणार की काय ? आपल्याला शेकडो टाके पडणार की काय? शस्त्रक्रियेनंतर आपण हॉस्पिटलमध्ये अंथरूण धरून बरेच दिवस ऍडमिट राहणार की काय? असे बरेच प्रश्न पडतात व चिंता वाटते म्हणून बरेच लोक काही!-->…
अनाथाचा नाथ - ऋषिनाथ समाजकारणात येताना काही व्यक्ती अशा असतात की, त्यांचा सहवास नेहमी प्रेरणादायी आणि हवाहवासा वाटतो. त्यांच्या साथीने प्रवास करताना हक्काचा आणि मायेचा आधार वाटतो. असाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपल्या कुटुंबातील मानून!-->…
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.