आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुखच्या प्रा. सुनील सोनावणे यांना मुंबई विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी प्राप्त.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय (स्वायत्त), देवरुखच्या वाणिज्य विभागातील प्रा. श्री. सुनिल रत्नाकर सोनावणे यांना मुंबई

मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार….

जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे 9 हफ्ते आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल महिलांच्या मनात आहे. यासंदर्भातही माहिती समोर आली आहे. एप्रिल

रत्नागिरीच्या मांडवी बीच येथील सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार ९ एप्रिल रोजी उदघाटन..

इको टॉयलेट व चेंजिंग रुमच्या अन्य १३ युनिटलाही निधी मंजूर..मुंबई, दि. ७ एप्रिल- पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणा-या रत्नागिरी जिल्हयाच्या सागरी किना-यावर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या

डिंगणी गुरववाडी शाळेत केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न.

संगमेश्वर : तालुक्यातील जि. प. शाळा डिंगणी गुरववाडी येथे आज सोमवार, दि. ०७ एप्रिल रोजी केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न झाली. यावेळी कोळंबे विभागाचे विस्तार अधिकारी श्री. शशिकांत त्रिभुवने यांनी उपस्थित राहून शिक्षकांचे उद्बोधन

भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून कडवई सुतारवाडी येथे गोशाळेचे उद्घाटन..

              संगमेश्वर तालुक्यातील कडवई सुतारवाडी येथे भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून गोशाळेचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या

कोविड- १९ मुळे निधन झालेल्या कर्जदारांची शासनाकडून थट्टा; तब्बल १०,३५८ अर्ज  पडून, कर्जमाफी नाही..

■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.रत्नागिरी:- ( राजापूर) :- जगभरात कोविड -१९ थैमान घातले होते,त्याचा जास्त फटका हा महाराष्ट्र राज्याला झाला.अनेकांना आपले जीव गमवावे लागले, मुलांची त्यांचा आई वडिलांचे छत्र हरपले, तर गावच्यागाव च्या ओस

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोरवणे गावच्या श्री रामवरदायिनी देवीची १२ एप्रिल २०२५ रोजी यात्रा.

खेड:-(सुदर्शन जाधव) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चोरवणे गावातील श्री रामवरदायिनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी होत आहे.ही देवी महाराष्ट्रातील

महाराष्ट्रातील  बेरोजगारांना ‘मासिक  निर्वाहभत्ता’ देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात मोहिम राबविणारः समविचारी मंचचा निर्धार…

           महाराष्ट्रात २००५ पासून शासकीय नोकर भरतीत कंत्राटी पद्धती सुरु आहे.नोकरीची शाश्वती  नसून शासनाच्या विविध खात्या अंतर्गत  लाखो पदे रिक्त आहेत.गेल्या वीस वर्षात नोकरभरती नाही. दोन वर्षात काही प्रमाणात भरती झाली पण

विश्वनगर येथे गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्याचा संकल्प..

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ तथा फेस्कॉमच्या गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ या संकल्पनेनुसार रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ व ७ या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सीए रत्नागिरी शाखेतर्फे बॅंक ऑडिट, आयकर, टीडीएसवर चर्चासत्र संपन्न..

रत्नागिरी, ता. ३१ : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे बँक ऑडिट, आयकर आणि टीडीएस यावर चर्चासत्र घेण्यात आले. हॉटेल विवेक येथे हा कार्यक्रम नुकताच झाला. पुण्यातील सीए ऋता चितळे आणि रत्नागिरीतील सीए अनुप शहा यांनी यात

error: Content is protected !!