बातम्या

भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून कडवई सुतारवाडी येथे गोशाळेचे उद्घाटन..

              संगमेश्वर तालुक्यातील कडवई सुतारवाडी येथे भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून गोशाळेचे उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित

कोविड- १९ मुळे निधन झालेल्या कर्जदारांची शासनाकडून थट्टा; तब्बल १०,३५८ अर्ज  पडून, कर्जमाफी नाही..

■ समिर शिरवडकर-रत्नागिरी.रत्नागिरी:- ( राजापूर) :- जगभरात कोविड -१९ थैमान घातले होते,त्याचा जास्त फटका हा महाराष्ट्र राज्याला झाला.अनेकांना आपले जीव गमवावे लागले, मुलांची त्यांचा आई वडिलांचे छत्र हरपले, तर गावच्यागाव च्या ओस पडले, कोण नातेवाईक,

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोरवणे गावच्या श्री रामवरदायिनी देवीची १२ एप्रिल २०२५ रोजी यात्रा.

खेड:-(सुदर्शन जाधव) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चोरवणे गावातील श्री रामवरदायिनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमा शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी होत आहे.ही देवी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक

महाराष्ट्रातील  बेरोजगारांना ‘मासिक  निर्वाहभत्ता’ देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात मोहिम राबविणारः समविचारी मंचचा निर्धार…

           महाराष्ट्रात २००५ पासून शासकीय नोकर भरतीत कंत्राटी पद्धती सुरु आहे.नोकरीची शाश्वती  नसून शासनाच्या विविध खात्या अंतर्गत  लाखो पदे रिक्त आहेत.गेल्या वीस वर्षात नोकरभरती नाही. दोन वर्षात काही प्रमाणात भरती झाली पण अनेकविध क्षेत्रातील

विश्वनगर येथे गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्याचा संकल्प..

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ तथा फेस्कॉमच्या गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ या संकल्पनेनुसार रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ व ७ या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विश्वनगर येथे नवीन ज्येष्ठ

सीए रत्नागिरी शाखेतर्फे बॅंक ऑडिट, आयकर, टीडीएसवर चर्चासत्र संपन्न..

रत्नागिरी, ता. ३१ : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे बँक ऑडिट, आयकर आणि टीडीएस यावर चर्चासत्र घेण्यात आले. हॉटेल विवेक येथे हा कार्यक्रम नुकताच झाला. पुण्यातील सीए ऋता चितळे आणि रत्नागिरीतील सीए अनुप शहा यांनी यात मार्गदर्शन

फैजाने अत्तार कोकण नगर येथे रमजान ईद उत्साहात साजरी..

                रमजान ईद हा मुस्लिमांचा महत्त्वाचा सण आहे. रमजान हे मुस्लिमांच्या बारा महिन्यांतील एका महिन्याचे नाव आहे. रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. इस्लाममध्ये ईद-उल-फित्र हा सण रमजानचा संपूर्ण महिना उपवास केल्यानंतर नवीन चंद्र

कनकाडी गावचा सुपुत्र सागर जाधव याच्या निसर्गचित्रांचा नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमधील चित्र प्रदर्शनात सहभाग.

           महाराष्ट्र राज्यातील विविध कला महाविद्यालयातून नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी मुंबईच्यावतीने विविध कला महाविद्यालयात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून विद्यार्थ्यांची निसर्गाच्या सानिध्यात चित्र रेखाटण्यासाठी निवड केली जाते. यावर्षी नेहरू

भाजपा नाचणे गटातील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश झालेल्या नवीन कार्यकर्त्यांचा केला सन्मान..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. आ.रविंद चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जिल्हाध्यक्ष मा.राजेश सावंत यांचे मार्गदर्शनाखाली तसेच अनिकेत पटवर्धन यांच्या सहकार्यातून, तालुकाध्यक्ष दादा दळी यांचे उपस्थितीत नाचणे

खगोल पर्यटन कोकणातील पर्यटनाचा नवा आयाम – प्रा. बाबासाहेब सुतार..

                      कोकणातील निसर्ग जितका सुंदर आहे तसचं इथल आकाशही  प्रदूषणरहीत आहे. त्यामुळेच भविष्यात खगोल पर्यटन इथल्या पर्यटनाला चालना देणारा एक नवा आयाम ठरू शकतो असं प्रतिपादन प्रा. बाबासाहेब सुतार यांनी केले. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर

error: Content is protected !!