भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी घेतली पदवीधर आ. निरंजन डावखरे यांची भेट. रत्नागिरी:- गेले अनेक महिने रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात आयडॉलच्या विद्यार्थ्यांना आपण…
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे (पावस, रत्नागिरी) स्वरूप योगिनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. रत्नागिरीतील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे, दिव्यांगांसाठी कार्यरत आस्था सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सुरेखा पाथरे आणि उद्योजिका…
टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने 6 वी जूनियर U17 आणि 8वी सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप 2024 नाशिक येथील MCC ग्राउंड येथे दिनांक 26 ते 29 सप्टेंबर 2024 रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये…
कसबा, संगमेश्वर येथील सौ. गायत्री कौस्तुभ जोशी यांनी 'सुरवर्धन आयोजित लतादीदी २०२४ सुगम संगीत गायन स्पर्धेत' तृतीय क्रमांकाचा सन्मान प्राप्त केला आहे. गायत्री जोशी म्हणजे पूर्वाश्रमीच्या आश्विनी सुनील आपटे यांनी या स्पर्धेत ग्रुप-१…
सामीर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर :- माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी…
रत्नागिरी - तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर आयोजित 34 महाराष्ट्र राज्यस्तरीय क्योरोगी व 10 वी महाराष्ट्रा राज्यस्तरीय पूमसे सिनियर तायक्वांदो स्पर्धा दिनांक 28 ते 30 सप्टेंबर…
“आधी पोटोबा मग विठोबा” मराठीतील ही म्हण खरंच दैनंदिन जीवनात लागू पडते. तुमचं जर पोट व्यवस्थित भरलं नसेल जर तुम्ही उपाशी असाल तर तुम्ही कोणतेही काम एकाग्रतेने करू शकत नाही. लहानपणी प्रत्येकाला त्याच्या किंवा तिच्या आई वडिलांनी जेवताना आपल्या…
राजापूर तालुक्यातील ओणी जिल्हा परिषद गटातील दौऱ्यावर असताना राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री (उल्काताई) विश्वासराव ह्या सौंदळ पाटीलवाडी येथे उपस्थित राहिल्या. यावेळी सौंदळ गावातील भाजपा पदाधिकारी श्री. काशिनाथ पाटील…
समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- ( धाऊलवल्ली) :- राजापूर तालुक्यातील मौजे धाऊलवल्ली मधील काही महिन्यांपूर्वी खाडीकिनारा नजिक असलेल्या महाराष्ट्र संपत्ती असलेल्या कांदळवन ची बेकायदेशीर तोड करण्यांत आली असून याबाबत स्थानिक ग्रामस्थ रुपेंद्र विलास…
रत्नागिरी : रत्नागिरी सह राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन मधील शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या समस्येवर दोन तीन तोडगे काढण्यात आले असून लवकरच शिक्षक उपलब्ध होतील व विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगल्या रितीने सुरू राहील, याबाबत आज…
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.