लांजा : ठेकेदारी फर्म यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे बँक खाते हॅक करून त्यातील 92 लाख 50 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना लांजा येथे घडली होती. या प्रकरणी लांजा पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली आहे. अब्दुल मुजित मोतीआर!-->…
नागपूर जंक्शन ते मडगाव गोवा दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली खान्देश,विदर्भ ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता ०१ जानेवारी २०२३ पर्यंत धावणार आहे. विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे!-->…
रत्नागिरी : कोकणात सह्याद्री पर्वताच्या द-याखो-यात वसलेल्या धनगरवाड्यांच्या विकासाला वरदान असणारी, " वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजना या योजनेत यापुर्वीच्या जिआर नुसार लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची अल्प तरतूद असल्यामुळे या योजनेचा!-->…
रत्नागिरी - दिवाळी निमित्ताने राज्यातील सुमारे ७ कोटी नागरिकांना देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या माध्यमातून चार जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण राज्य सरकारच्या वतीने सर्वत्र होत आहे, याचाच भाग म्हणून रत्नागिरी जिल्हयातील भाजपाचे पदाधिकारी!-->…
रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गावचे गाव विकास समितीचे नवनिर्वाचित सरपंच सुहास मायंगडे यांचा सत्कार भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला. भाजपा शासनाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करा विकास योजना!-->…
प्रतिनिधी : (अलिबाग मिथुन वैद्य)अलिबाग : थोडे मागे जाऊन विचारा करावा असे आता वाटू लागले आहे कारण निसर्ग रंग बदलतोय करावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे ? दिवाळीत पाऊसाची हजेरी हे कूठे तरी न पटणारे असुन रायगड जिल्ह्यात दुपार नंतर कूठे कूठे!-->…
संगमेश्वर: मा. मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी दक्षिण जिल्हा संघटन सरचिटणीस राजेश सावंत यांनी जिल्हाव्यापी दौऱ्याची सुरुवात संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जि.प. गटातून केली आहे. चोरवणे गावात पहिली बूथस्तरीय बैठक संपन्न झाली.!-->…
रत्नागिरी - भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात परीक्षा विभाग व समुपदेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पूर्व समुपदेशन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत!-->…
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूर विमानतळ येथे पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेप्रमाणेच येत्या वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना रोजगार देण्याची योजना राबवणार असून “आम्ही!-->…
रत्नागिरी : लांजा शहरातील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दि 23 ऑक्टोबर सायंकाळी 4 वाजता पावस येथे अनुसया आनंदी वृद्धाश्रमात संगीत संध्या या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक जेष्ठ समाजसेवक ऋषीनाथ दादा!-->!-->!-->…
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.