ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने का ठरवण्यात आली बाद..?
ठाकरे गटाला धक्का!
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतरणानंतर शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण झाला दोन्ही गटाने शिवसेना आमची असा दावा केला. त्यामुळे दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले होते.आज ठाकरे गटाला मोठा!-->…