रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर वेतोशी ग्रामपंचायत मध्ये गाव पॅनल ने विजय मिळवला त्यानंतर ही ग्रामपंचायत कोणाची ही चर्चा सुरू होताच सरपंच झोरे यांनी यावर पूर्णविराम दिला आहे. मंत्री उदय सामंत याना सोडणार नाही.असे सांगत नुकतेच वेतोषी ग्रामपंचायती वर सरपंच म्हणून निवडून आलेले अरुण झोरे यांनी मी शिंदे गटाच्या शिवसेनेत असून मंत्री उदय सामंत याचे कट्टर समर्थक आल्याचे सांगितले सरपंच अरुण झोरे हे ४९० मतांनी निवडून आले आहेत.
वेतोशी ग्राम पंचायतीत गाव पॅनल विजयी झाले आहे. वेतोशी ग्रामपंचायतीवर गाव पॅनलने बाजी मारली आहे. अरुण झोरे सरपंचपदी विराजमान. मते ४९० मिळाली आहेत.
*दखल न्यूज महाराष्ट्र*