संगमेश्वर:-नायरी- निवळी हा मुख्य रहदारीचा-रस्ता असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. निवळी या दुर्गम भागात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे.निवळी गावातील नागरिकांना दैनंदिन दळणवळण साठी हा रस्ता महत्त्वाचा असल्याने सदर रस्ता तातडीने दुरुस्त!-->…
महाराणी येसूबाई फाऊंडेशन राजधानी साताराचा उपक्रम. चिपळूण : (ओंकार रेळेकर ) स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर मराठ्यांच्या इतिहासात आपल्या सोशिक, सोज्वळ आणि सात्विक, धीरोदात, निःस्वार्थी वर्तणुकीद्वारे हे मराठी राज्य!-->!-->!-->…
रत्नागिरी : गणेशगुळे ग्रामपंचायतीकडून केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत ७६ लाख रुपयांच्या नळपाणी योजनेचे भूमिपूजन सरपंच संदीप शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. आगरगुळे, लाडवाडी, रांगणकरवाडी, तोडणकरवाडीतील ग्रामस्थांना या योजनेचा लाभ!-->…
प्रतिनिधी : मिथुन वैद्य अलिबाग. रायगड : जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या निषेधार्थ कोलाड नाका येथे रायगड प्रेस क्लबतर्फे मानवी साखळी आंदोलन. रायगड प्रेस क्लबने अनेक वेळा मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको, शासनाकडे पत्रव्यवहार आदी!-->!-->!-->…
चिपळूण (ओंकार रेळेकर ) चिपळूण : येथील विश्राम गृहावर नुकतीच चिपळूण इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते एबीपी माझाचे प्रतिनिधी रविंद्र उर्फ बाळु कोकाटे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्ष पदी कोकण माझाचे!-->!-->!-->…
रत्नागिरी : मा. पंतप्रधान नेरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनां मधील अनेक योजना गावा-गावातील वाडी, वस्ती पर्यत पोचल्या आहेत. या योजनांचा लाभ देशातील जनतेला होत आहे. अश्या अनेक योजनांचा लाभ घेतलेल्या!-->…
रत्नागिरी- भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबीरात राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डाॅ. राहुल मराठे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांना!-->…
रत्नागिरी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( DIET ) रत्नागिरी च्या पदाधिकारीनी माजी आमदार बाळासाहेब माने यांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्या विषयी विनंती केली, बाळासाहेब माने यांनी तात्काळ शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर!-->…
मुंबई : पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आजपासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. कोरोना कालावधीमुळे गेली दोन वर्षे पोलीस भरती प्रक्रिया रखडली!-->…
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.